शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या हाती नुसताच 'भोपळा'..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 17:06 IST

Wardha news वर्धा जिल्ह्यातील सेलू घोराड येथील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भोपळे (कोहळे) पिकवले. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हे भोपळे शेतकऱ्यांच्या घरात पडून मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील सेलू घोराड येथील शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भोपळे (कोहळे) पिकवले. मात्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हे भोपळे शेतकऱ्यांच्या घरात पडून मातीमोल ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.उन्हाळी पीक म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात कोहळ्याचे पीक घेतले होते. आता कोहळे बाजारात नेऊन दोन पैसे जवळ येईल ही आशा शेतकऱ्यांना होती. पण संचारबंदीमुळे आठवडी बाजार तर बंदच झाले पण मोठ्या प्रमाणात असणारे हे कोहळे जिल्ह्याच्या बाजार पेठेत दलालजवळ नेऊन विकल्या जाते पण जिल्हा बंदी असल्याने कोहल्याचे भाव गडगडले. त्या मुळे कोहळे विकून येणारे पैसे जर मोजल्या गेले तर लावलेला खर्च निघेनासा झाला आहे. शेतकऱ्यांजवळ शेतात साठवणूक करण्यासाठी व्यवस्था नाही. अश्यातच ढगाळ वातावरणामुळे व पावसाच्या आलेल्या सरीमुळे शेतकऱ्याला शेतातच कोहळे तडपत्रीचा आधार घेऊन झाकण्याचा वेळ आला आहे. मात्र संचार बंदीत वाढ झाल्यास कोहळ्याला नुकसान पोहचण्याची भीती जास्त आहे. त्या मुळे संचार बंदीत कोहळे अडचणीत सापडले आणि शेतकरी ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणीत सापडले आहे .

बाजार उपलब्ध नसल्याने व कोहळे निघण्याची वेळ आली काहींनी तोडलीसुद्धा. पण संचार बंदीमुळे जिल्ह्याबाहेर कोहळे विकता येत नाही आणि आता ४ ते ५ रू भावाने मागत असल्याने खर्चही निघत नाही अशी वाईट परिस्थिती आली आहे.पंकज तडस शेतकरी

 

टॅग्स :agricultureशेती