शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अनेक पथदिवे महिन्यांपासून बंदच

By admin | Updated: July 5, 2015 01:24 IST

रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली.

वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली. सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी) वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली. सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी)