शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

अनेक पथदिवे महिन्यांपासून बंदच

By admin | Updated: July 5, 2015 01:24 IST

रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली.

वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली. सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी) वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली. सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी)