शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

सोयाबीनचे नुकसान, तर सरकीची होतेय डोबणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी लावणी आणि पेरणीला प्रारंभ केला आहे. वघाळा शिवारात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन बुडाले तर पऱ्हाटीवर मोठ्या प्रमाणावर खंगा पडल्याने डोबण्याचे काम करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचा प्रसंग उद्भवला असल्याचे चित्र चाणकी शिवारात आहे.

ठळक मुद्देवघाळा शिवारातील चित्र : शेतकऱ्याचे हंगामाच प्रारंभीचे मोठे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : तीन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकी डोबण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून सोयाबीन हातचे गेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व उद्योगधंदे ठप्प पडले. अनेकांचा रोजगार गेला. कृषी उद्योगाने मात्र जगविण्याचे काम केले. हे वास्तव असले तरी सरकार, प्रशासन शेतकऱ्यांच्या किती पाठीशी आहे, हे आता सांगण्याची गरज नाही. एकीकडे लावणी आणि पेरणीचा हंगाम सुरू आहे. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले नाही. तर कापूस विकण्यासाठी चक्क पावसाळ्यात धडपड करावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी लावणी आणि पेरणीला प्रारंभ केला आहे. वघाळा शिवारात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन बुडाले तर पऱ्हाटीवर मोठ्या प्रमाणावर खंगा पडल्याने डोबण्याचे काम करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचा प्रसंग उद्भवला असल्याचे चित्र चाणकी शिवारात आहे.तीन दिवस जोरदार पाऊस झाला. यात सरकीचे आठाने आणि सोयाबीनचे तर सर्वात जास्त नुकसान झाले.वीस एकरात पऱ्हाटी असून खंगे पडले. आता डोबणीचे काम सुरू आहे. घरात अद्याप ९० क्विंटल कापूस ठेवून आहे. नोंदणी झाली. हंगाम असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.- जगन्नाथ राऊत, चाणकी.पावसाळा सुरू झाला.घरात अजूनही कापूस भरून आहे. नोंदणी झाली असून प्रथमच पावसाळ्यात कापूस विक्री पाहण्याचा प्रसंग आला आहे.या वर्षी केवळ सोयाबीन पेरले. आणि या पिकाचेही नुकसान झाले.- श्रीकांत राऊत

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती