शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सेवाग्राममध्ये बापू दप्तरला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 11:45 IST

राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी ज्या कार्यालयातून होत असे त्या बापू दप्तरच्या नुतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनिर्धारित कालावधी पेक्षा लागत आहे वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी ज्या कार्यालयातून होत असे त्या बापू दप्तरच्या नुतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे.गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ सुरू केला.आश्रमातील आदी निवास मधूनच बापू कार्य करीत होते. पण कालांतराने गरजेनुसार कुट्या बणविल्या गेल्या. यातीलच बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच दप्तर बणविण्यात आले. बापू आणि दप्तरमध्ये कार्य करणाऱ्यांना सुध्दा सोईचे झालेले होते.पण कालौघात कुटी झुकल्याने धोका होऊ नये म्हणून आश्रम प्रतिष्ठानने विचार विनिमयातून नुतणीकरणाचा निर्णय घेतला.तब्बल ८२ वषार्नी या कार्यालयाला नुतणीकरणाचा योग लाभला. ऐतिहासिक असल्याने अभ्यासपूर्वक आणि तसेच काम करणारे सुतार आवश्यक होते.योगायोगाने ते उपलब्ध असल्याने कामाला डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली.मार्चमध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण कामे अत्यंत बारकाईचे असल्याने कालावधी वाढू लागला. यातच कोरोना वायरस आणि नंतर लॉकडाऊन चा परिणाम येथील कामावर झाला.आश्रमातील नियमित कर्मचारी माती आणि सारवणाचे अंतिम टप्प्यातील कामे करीत आहेत. दरवाजे तयार आहेत. सध्या तरी लॉकडाऊन दि.३ मे पर्यंत आहे.पुढे वाढतो का? हा प्रश्न आहे. यामुळे तज्ञालाही आश्रमात येऊन पाहणी करता येत नसल्याने महत्त्वाचे काम खांबलेले आहे.फ्लोरींगचे काम झाल्यावरच साहित्य ठेवण्यात येईल. त्यामुळे सध्यातरी प्रतिक्षा करावी लागेल.कोरोना वायरसचे संकट कमी झालेले नाही.लॉकडाऊन असल्याने कामात व्यत्यय आलेला असून १० मे पर्यंत काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे....टी.आर ऐन.प्रभू अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.फ्लोरींगचे महत्त्वाचे काम बाकी आहे. तज्ज्ञाचे मत घेण्यात येईल....विजय धुमाळे, विभाग प्रमुख सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSewagramसेवाग्राम