शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कठीण कार्य करण्यासाठी अध्यात्म शिकलो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:36 IST

आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.

ठळक मुद्देजय महाकाली शिक्षण संस्थेचा सेवा सत्कार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आदिवासी जमात निरपेक्ष जीवन जगते. चोऱ्या नाही, अत्याचाराच्या घटना आणि खूनही नाही. ते किती सुसंस्कृत होते, परंतु अंधश्रद्धा होत्या. त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढायचे होते. ते शिकलेल्या माणसांवर विश्वास ठेवत नव्हते, परंतु आम्ही निराशेचा शब्द उच्चारला नाही. भयावह परिस्थिती होती. आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.जय महाकाली शिक्षण संस्था, अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स, वर्धाच्यावतीने येथे संक्रांती स्नेहमिलन व सेवा सत्कार समारंभ सोमवारी पार पडला. समारोहाचे उद्घाटक म्हणून डॉ. प्रकाश आमटे बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे उपस्थित होत्या अतिथी म्हणून चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी ऊर्फ धुन्नू महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री होते. यावेळी महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेस जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या हस्ते १ लाखाचा निधी भेट देण्यात आला. मंचावर संस्था उपाध्यक्ष शिवकुमारी अग्निहोत्री, सचिव सचिन अग्निहोत्री, पूजा अग्निहोत्री, सपना त्रिवेदी, नीता जगन्नाथ शिंदे, डॉ. प्रविरराज त्रिवेदी, रमेश मुरडीव, डॉ. अशोक बिरबल जैन, डॉ. राजेश आसमवार, डॉ. अरुणा जैन, श्रीराम शर्मा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री यांनी केले. संस्थेविषयी माहिती प्रा. प्रफुल्ल दाते यांनी दिली. या सोहळ्यात बुलडाणा को-आॅप. सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना सहकारनिष्ठा जीवनगौरव पुरस्कार आणि आमदार जगन्नाथ शिंदे याच्या वतीने नीता शिंदे यांचा आरोग्यनिष्ठा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Dr Prakash Baba Amteडॉ. प्रकाश बाबा आमटे