शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:28 IST

जास्तीत जास्त गुण मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश नसून ज्ञानार्जन करणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे व ज्ञानार्जनाची जिद्द जोपासणाराच खरा विद्यार्थी असतो असे प्रतिपादन विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केले.

ठळक मुद्देराजेश भोयर : नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जास्तीत जास्त गुण मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश नसून ज्ञानार्जन करणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे व ज्ञानार्जनाची जिद्द जोपासणाराच खरा विद्यार्थी असतो असे प्रतिपादन विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केले. विद्याभारती महाविद्यालय सेलू येथील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. संजय एस. कानोडे, डॉ. भास्कर घैसास उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. भास्कर घैसास यांनी केले. कला, विज्ञान व वाणिज्य विभागात नवप्रवेशित विद्यार्थ्यांपैकी गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून स्वागत करण्यात आले. त्या अनुषंगाने विज्ञान विभागातून वैष्णवी श्रावण ठाकरे, कोमल संजय सयाम व जितेंद्र भगवान उईके, कला विभागातून विशाल गोपाल इखार, पूनम रघुनाथ जाधव व दुर्गेश तेलरांधे, वाणिज्य विभागातून गायत्री शिंदे, नम्रता नान्ने व आरती गजानन गव्हाळे यांचा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शमीना सैय्यद, प्रणाली भट व संकेत देशमुख आदींचा समावेश होता. यानंतर क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शशांक निकम यांनी क्रीडा विभागाची प्रा. किशोर डंभारे यांनी ग्रंथालय विभागाची, चिन्मयी पनके यांनी सांस्कृतिक विभागाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अभिजीत पाटील यांनी केले तर आभार डॉ. विभा निकोसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. खुशाल पठाडे, डॉ. करूणा गणवीर, प्रा. वैभव पिंपळे, प्रा. आशिष शास्त्रकार, डॉ. शशांक निकम व प्रा. सोनल पंचभाई, देवेंद्र नाईक व मंगेश भोयर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी