शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:28 IST

जास्तीत जास्त गुण मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश नसून ज्ञानार्जन करणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे व ज्ञानार्जनाची जिद्द जोपासणाराच खरा विद्यार्थी असतो असे प्रतिपादन विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केले.

ठळक मुद्देराजेश भोयर : नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जास्तीत जास्त गुण मिळविणे हा शिक्षणाचा उद्देश नसून ज्ञानार्जन करणे हा शिक्षणाचा खरा उद्देश आहे व ज्ञानार्जनाची जिद्द जोपासणाराच खरा विद्यार्थी असतो असे प्रतिपादन विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.जी. भोयर यांनी केले. विद्याभारती महाविद्यालय सेलू येथील नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. संजय एस. कानोडे, डॉ. भास्कर घैसास उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. भास्कर घैसास यांनी केले. कला, विज्ञान व वाणिज्य विभागात नवप्रवेशित विद्यार्थ्यांपैकी गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून स्वागत करण्यात आले. त्या अनुषंगाने विज्ञान विभागातून वैष्णवी श्रावण ठाकरे, कोमल संजय सयाम व जितेंद्र भगवान उईके, कला विभागातून विशाल गोपाल इखार, पूनम रघुनाथ जाधव व दुर्गेश तेलरांधे, वाणिज्य विभागातून गायत्री शिंदे, नम्रता नान्ने व आरती गजानन गव्हाळे यांचा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शमीना सैय्यद, प्रणाली भट व संकेत देशमुख आदींचा समावेश होता. यानंतर क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शशांक निकम यांनी क्रीडा विभागाची प्रा. किशोर डंभारे यांनी ग्रंथालय विभागाची, चिन्मयी पनके यांनी सांस्कृतिक विभागाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अभिजीत पाटील यांनी केले तर आभार डॉ. विभा निकोसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. खुशाल पठाडे, डॉ. करूणा गणवीर, प्रा. वैभव पिंपळे, प्रा. आशिष शास्त्रकार, डॉ. शशांक निकम व प्रा. सोनल पंचभाई, देवेंद्र नाईक व मंगेश भोयर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी