शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

अतिक्रमणधारकांवर कारवाईची कुऱ्हाड

By admin | Updated: January 10, 2015 01:54 IST

गावातील मार्गांवर अतिक्रमण करून जागा बळकाविणाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने आठ जणांना नोटीस बजावली असल्याने धाबे दणानले आहे.

विजयगोपाल : गावातील मार्गांवर अतिक्रमण करून जागा बळकाविणाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने आठ जणांना नोटीस बजावली असल्याने धाबे दणानले आहे. येथील वॉर्ड क्रमांक दोन भागत अतिक्रमणधारकांची संख्या अधिक आहे. वर्दळीच्या मार्गावर अतिक्रमण केल्याने आवागमनास त्रास होत असे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.येथील विठ्ठलनगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून येणारा-जाणारा रस्ताच बंद केला आहे. ग्रामस्थांना यामुळे गैरसोय होत असे. या समस्येबाबत नागरिकांनी तहसीलदार व ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निवेदन दिले. या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला. आवागमनास बंद असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांना पुर्ववत आवागमन कराता येणार आहे. विठ्ठल वार्डातील रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला. अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा वचक नसल्याने अनेकांनी रस्त्यावर पक्के घर बांधली आहे. हीच री ओढत गावात अन्यत्र अतिक्रमण होत होते. यामुळे भविष्यात गावात रस्ते उरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम (५३) अन्वये गावातील आठ अतिक्रमणधारकांना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजाविण्यात आल्या. याची अंमलबजावणी न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.(वार्ताहर)