शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कान्होलीला यशोदाच्या पुराचा वेढा, ४० पैकी १५ कुटुंबांना केले रेस्कू, २५ व्यक्तींची चमू युद्धपातळीवर करतेय बचाव कार्य

By महेश सायखेडे | Updated: August 9, 2022 19:20 IST

Flood in Kanholi: हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही माहिती मिळताच हिंगणघाट तालुका प्रशासन तसेच पोलीस मुख्यालयातील बचाव पथकाच्या २५ व्यक्तींचे सहकार्य घेत बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

- महेश सायखेडे वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला यशोदा नदीच्या पुराने वेढल्याने या गावाचा संपर्कच तुटला आहे. ही माहिती मिळताच हिंगणघाट तालुका प्रशासन तसेच पोलीस मुख्यालयातील बचाव पथकाच्या २५ व्यक्तींचे सहकार्य घेत बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. रात्री ७ वाजेपर्यंत ४० पैकी १५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून उर्वरित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू होते. सततच्या पावसामुळे यशोदा नदीच्या पाणी पातळीत कमालीचीच वाढ झाली. इतकेच नव्हे तर नदी ओसंडून वाहत असल्याने कान्होली या गावाचा संपर्कच तुटला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने थेट बचाव कार्यालाच सुरूवात करण्यात आली आहे. या रेस्कू मोहिमेवर हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांचे लक्ष असून ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले.बॉक्स

५ मुलांसह १६ महिला अन् ३० पुरुष सुरक्षित रेस्कूबचाव मोहीम सध्या युद्धपातळीवर राबविली जात असून रात्री ७ वाजेपर्यंत १५ कुटुंबातील एकूण ५१ व्यक्तींना सुरक्षित रेस्कू करण्यात आले आहे. यात पाच मुलांसह १६ महिला व ३० पुरुषांचा समावेश आहे. एका रबरी बोटच्या जोरावर ही मोहीम राबविली जात असून रेस्कू केलेल्यांना नवीन कान्होली पूनर्वसन येथील ग्रामपंचायत तसेच मंदीराच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे.

 पुराच्या वेढ्यामुळे २०० व्यक्ती अडकल्याचा अंदाजनदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सुरक्षित ठिकाणी जावे असा सल्ला तालुका प्रशासनाच्या वतीने कान्होली येथील नागरिकांना देण्यात आला. त्याला प्रतिसाद देत काहींनी वेळीच तालुका प्रशासनाने सुचविलेले सुरक्षित ठिकाण गाठले. पण अवघ्या काही वेळातच पुराने गावाला वेढल्याने सुमारे १५० ते २०० व्यक्ती कान्होलीतच अडकले. याच व्यक्तींना सध्या रेस्कू केले जात असल्याचे हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरRainपाऊस