शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

आदेशानंतरही माहिती अप्राप्तच

By admin | Updated: October 29, 2014 22:54 IST

कंत्राटांबाबत माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यात आला़ ४० दिवसांत माहिती न दिल्याने प्रथम अपिल दाखल केले़ यात सात दिवसांत माहिती देण्याचा आदेश होता;

बांधकाम विभागाचा प्रताप : सात दिवसांत माहितीचे पत्रही उशिरानेचवर्धा : कंत्राटांबाबत माहिती मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यात आला़ ४० दिवसांत माहिती न दिल्याने प्रथम अपिल दाखल केले़ यात सात दिवसांत माहिती देण्याचा आदेश होता; पण याबाबतचे पत्रच तब्बल नऊ दिवस उशीरा कार्यालयाने पोस्ट केले़ या आदेशाला २७ दिवस लोटले; पण माहिती देण्यात आली नाही़२०१३-१४ दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला किती निधी उपलब्ध झाला, किती खर्च झाला, यातून किती कामे करण्यात आली, संबंधित कंत्राट कुणाला देण्यात आले याबाबतची माहिती मिळावी म्हणून आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी अर्ज दाखल केला़ ६ आॅगस्ट रोजीच्या अर्जावर ४० दिवसांत माहिती मिळाली नाही़ यामुळे त्यांनी १७ सप्टेंबर रोजी अपिल दाखल केले़ यावर २६ व ३० सप्टेंबरला कार्यकारी अभियंता यांनी सुनावणी घेतली़ यात सात दिवसांत माहिती देण्याचे आदेश दिले़ यानंतर १३ आॅक्टोबर रोजी तत्सम पत्र तयार करण्यात आले; पण ते दि़ २२ रोजी चौबे यांना पाठविण्यास्तव रजीस्टर केले़ यामुळे आदेशातील सात दिवस कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ आदेशानंतरही माहिती मिळत नसल्याने बांधकाम विभाग माहिती अधिकार कायद्याची अवहेलना करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)