शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

यशोदेच्या पुनरूज्जीवनामुळे जल पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:14 IST

जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जलयुक्त शिवार योजनेतून झाले जलसंवर्धनाचे प्रभावी काम

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जा.) : जलयुक्त शिवार अंतर्गत कमलनयन बजाज फाऊंडेशन व टाटा ट्रस्टच्यावतीने यशोदा नदी खोरे पुनरूजीवन प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान जलसंवर्धनाचे काम योग्य पद्धतीने झाल्याने भूगर्भातील जलपातळीत वाढ झाली असून याचा लाभ सध्या शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना हे काम दिलासा देणारे ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.यशोदा नदी व इतरही नदी नाल्यांचे जलस्त्रोत बंद झाले होते. नदी पात्राला काटेरी तथा बेशरमच्या झाडांच्या झुडपांनी वेढले होते. यामुळे नदी पात्र कोरडी झाली होती. शिवाय पाणी साठवण क्षमताही कमी झाली होती. याचाच परिणाम परिसरातील विहिरींवर होत भूगर्भातील जलपातळीत घट झाली होती. शेतात विहीर असूनही बहूदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच उपलब्ध राहत नव्हते. त्यातच या भागातील नदी व नाल्यामधील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढण्याचे काम जलयुक्त शिवार योजनेच्या अंतर्गत हाती घेण्यात आले. जलसंवर्धन व पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन हा हेतून केंद्रस्थानी ठेवून युद्धपातळीवर नियोजनबद्ध काम करण्यात आले. याचा लाभ सध्या चिकणी, जामणी, निमगाव, पढेगाव शिवारात दिसून येत आहे. सदर गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून कमलनयन बजाज फाऊंडेशन तथा टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नदीचे पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण व सरळीकरण करण्यात आले. यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. याचा लाभ शेतकºयांसह पशुपालकांना होत आहे.

टॅग्स :Waterपाणी