शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आष्टी नगर पंचायतीत काँग्रेस सत्तास्थापनेजवळ पोहचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST

यापूर्वीही आष्टी नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. आता यावेळी आठ उमेदवार विजयी झाले होते. एका उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाल्याने हाती आलेला विजय ऐन शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला होता. दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अपक्ष महिला उमेदवार सीमा सतपाळ यांच्याशी बोलणे सुरू होते. त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरण विकासाभिमुख असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी आमदार अमर काळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सर्वांनाच जोरदार धक्का दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.): आष्टी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर काँग्रेसचे आठ नगरसेवक विजयी झाले होते. त्यांना सत्तास्थापनेसाठी अवघ्या एका नगरसेवकाची गरज होती. दरम्यान, प्रभाग १४ च्या अपक्ष निवडून आलेल्या नगरसेविका सीमा सतपाळ यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. सोबतच बसपाच्या नगरसेविकेनेही काँग्रेसला अधिकृत समर्थन दिले आहे. त्यामुळे आता काँग्रेसजवळ १० संख्याबळ झाले आहे.यापूर्वीही आष्टी नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. आता यावेळी आठ उमेदवार विजयी झाले होते. एका उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाल्याने हाती आलेला विजय ऐन शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला होता. दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अपक्ष महिला उमेदवार सीमा सतपाळ यांच्याशी बोलणे सुरू होते. त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरण विकासाभिमुख असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी आमदार अमर काळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सर्वांनाच जोरदार धक्का दिला. काल बसपाच्या प्रभाग १६ च्या नगरसेविका अर्चना विघ्ने यांनी विकासासाठी काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार अमर काळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.आता काँग्रेसजवळ संख्याबळ १० झाले असून, काँग्रेसकडे पूर्ण संख्याबळ असल्याने सत्तास्थापनेचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. येथे दुसऱ्यांदा काॅग्रेस सतास्थापन करणार आहे.

पालकमंत्र्यांनी सत्ता स्थापनेसाठी घेतला पुढाकार- सेलू, समुद्रपूर नगरपंचायतीत त्रिशंकु कौल मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे. त्यामुळे येथे सत्ता स्थापनेसाठी मोठी सर्कस करावी लागत आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांनी सेलू येथील काँग्रेस विचारधारेच्या विजयी नगरसेवकांशी संवाद साधला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समिकरण जुळविण्याचे संकेत त्यांनी दिले आहे. 

त्यामुळे राजकीय घटनाक्रमांना वेग आला आहे. समुद्रपूर येथेही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना असे समिकरण जुळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस