शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कोविडपेक्षा उच्च रक्तदाब अन् मधुमेह ठरतो भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, डॉ. गाठे तसेच सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकोरोना मृतकांच्या डेथ ऑडिटचा प्रार्थमिक निष्कर्ष

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल २६१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी या कोविड मृतकांचे डेथ ऑडिट करण्याचा निर्णय वर्धा जिल्हा प्रशासनाने घेतला असून कोविडपेक्षा उच्च रक्तदाब आणि मधुमेहच भारी ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या प्रार्थमिक चौकशीत पुढे आले आहे.मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, डॉ. गाठे तसेच सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.या बैठकीत विविध बाबींवर चर्चा करीत काही निष्कर्ष काढण्यात आले. शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना पूर्वी काही आजार होते काय याचा शोध घेण्यात आला. या प्रार्थमिक चौकशीदरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी बहूतांश व्यक्तींना उच्च रक्तदाब तसेच मधुमेहाचा आजार असल्याचे पुढे आले आहे. लवकरच डेथ ऑडिटचा सखोल अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.राज्यातील पहिला प्रयोगकोविड मृतकांचे डेथ ऑडिट करण्याचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग वर्धा जिल्ह्यात केला जात आहे. तो राज्यासाठी मार्गदर्शक तसेच राज्यातील पहिला असल्याचे सांगण्यात येते. लवकरच या डेथ ऑडिटचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर होणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्य