शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

प्रखर उष्णतामानाचा पशुपक्ष्यांना फटका; चिमण्यांचा होतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 11:25 IST

एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे.

ठळक मुद्देपक्ष्यांकरिता पाणीपात्र ठेवण्याचे पक्षिप्रेमींचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतामान प्रचंड वाढले असून पाऱ्याने ४४ अंश सेल्सियस इतका टप्पा गाठला आहे. मानवाला झळा असह्य होत असतानाच पशुपक्ष्यांनाही पाण्याअभावी मृत्युमुखी पडावे लागत आहे. उन्हाची दाहकता इतकी आहे की त्याच्या तडाख्यामुळे चिमण्यांचा मृत्यू होत आहे. झडशी परिसरात उन्हामुळे काही चिमण्या दगावत असल्याचे चित्र आहे.चिमण्यांकरिता काही नागरिकांनी आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये कृत्रिम घरटी निर्माण केली आहे. तर काही ठिकाणी त्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता डब्यामध्ये पाणी ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारचे सहकार्य सर्व नागरिकांना करावे लागणार आहे. तरच निसर्गाचा समतोल राखता येईल.उन्हामुळे दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांना बसू लागला आहे. अधिक तापमान चिमण्यांसारख्या इवल्याशा जिवांना सहन होत नाही. उष्णतामान वाढताच चिमण्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी पुढाकार घेत चिमण्यांकरिता आपल्या घराच्या आवारात घरटे ठेवणे गरजेचे आहे.याशिवाय मातीच्या भांड्यात पानी व तांदळाचे दाणे टाकल्यास त्यांना जीवनदान मिळू शकेल. दिवसेंदिवस होणारी झाडांची कत्तल पाहता त्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. शिवाय उच्दाबाच्या वीजवाहिनी आणि मोठमोठे मोबाईल, टॉवर उभारण्यात आल्याने पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे.एप्रिलमध्येच मे हिटचा नागरिकांना प्रत्यय येत आहे. त्यापूर्वी पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांसोबतच पक्षिमित्रांनी पुढाकार घ्यावा, तरच चिमण्यांचे अस्तित्व दिसेल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी