शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

पुन्हा एकदा निसर्गाने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:13 IST

मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे.

ठळक मुद्देअस्मानी संकट : शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे. वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेले पीक पावसाच्या एका फटक्यात आडवे झाले आहे. वर्धा परिसरात कपासी, गहू, चना, कांदा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग पोटावर मारतो व शासन पाठीवर असे विदारक दृश्य आहे.मदतीची अपेक्षानिसर्गाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे. सध्या राज्यात व केंद्रात वेगवगळ्या पक्षाचे सरकार असुन त्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजुन घेणे गरजेचे असुन आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस