शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

पुन्हा एकदा निसर्गाने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:13 IST

मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे.

ठळक मुद्देअस्मानी संकट : शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे. वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेले पीक पावसाच्या एका फटक्यात आडवे झाले आहे. वर्धा परिसरात कपासी, गहू, चना, कांदा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग पोटावर मारतो व शासन पाठीवर असे विदारक दृश्य आहे.मदतीची अपेक्षानिसर्गाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे. सध्या राज्यात व केंद्रात वेगवगळ्या पक्षाचे सरकार असुन त्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजुन घेणे गरजेचे असुन आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस