शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा निसर्गाने हिरावला शेतकऱ्याच्या तोंडचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 11:13 IST

मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे.

ठळक मुद्देअस्मानी संकट : शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मंगळवारी रात्री १० च्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला आहे. वर्षभर रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेले पीक पावसाच्या एका फटक्यात आडवे झाले आहे. वर्धा परिसरात कपासी, गहू, चना, कांदा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्ग पोटावर मारतो व शासन पाठीवर असे विदारक दृश्य आहे.मदतीची अपेक्षानिसर्गाच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या विदर्भात दिसत आहे. सध्या राज्यात व केंद्रात वेगवगळ्या पक्षाचे सरकार असुन त्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख समजुन घेणे गरजेचे असुन आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस