शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

देवा, वर्धेत रात्री उशिरा कुठलेही आजारपण नकोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 05:00 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलेला दाखल केल्यास तातडीने डॉक्टरांना पाचारण करून चांगली आरोग्य सेवा दिली जाते. जास्तच गुंतागुंत असल्यास गरोदर महिलेला तातडीने सेवाग्राम किंवा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविले जाते. रात्री उशिरा काही अपवाद वगळता खासगी रुग्णालयांत आरेाग्य सेवा मिळत नसली तरी शासकीय रुग्णालयात नाममात्र का होईना; पण आरोग्य सेवा मिळत असल्याने गरीब व गरजूंना दिलासा मिळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरात ४० हून अधिक खासगी रुग्णालये आहेत. या ठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यासाठीची व्यवस्था असली तरी मध्यरात्रीच्या सुमारास एखाद्याची प्रकृती बिघडल्यास व रुग्णाला खासगी रुग्णालयात नेल्यास रुग्णालयाचा दरवाजा उघडला जात नाही. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास कुणाची प्रकृती बिघडल्यास रुग्णाला थेट जिल्हा सामान्य रुग्णालयातच न्यावे लागते. मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्याला तातडीने सेवाग्राम किंवा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविले जाते. गंभीर रुग्णाला दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांत हलविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिका सज्ज असते. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलेला दाखल केल्यास तातडीने डॉक्टरांना पाचारण करून चांगली आरोग्य सेवा दिली जाते. जास्तच गुंतागुंत असल्यास गरोदर महिलेला तातडीने सेवाग्राम किंवा सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात हलविले जाते. रात्री उशिरा काही अपवाद वगळता खासगी रुग्णालयांत आरेाग्य सेवा मिळत नसली तरी शासकीय रुग्णालयात नाममात्र का होईना; पण आरोग्य सेवा मिळत असल्याने गरीब व गरजूंना दिलासा मिळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आले.

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा...n रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री उशिराही नागरिकांना चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. शुक्रवार, १५ रोजी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दसरा उत्साहात साजरा करण्यात आला; पण याच दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्रपाळीवर असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रात्री उशिरा उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे बघावयास मिळाले.

रुग्णालयात अल्प मनुष्यबळ असले तरी कार्यरत मनुष्यबळाच्या जोरावर प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासन करीत आहे.- डॉ. अनिल वानखेडे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा

 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल