शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

कापसाला क्विंटलमागे १५०० रुपये बोनस द्या- राकाँ

By admin | Updated: November 29, 2014 01:59 IST

सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते;...

वर्धा : सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतात उत्पन्नाच्या खर्चावर आधारित आणखी ५० टक्के भाव वाढवून देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते; पण भाव वाढवून देण्याचे तर सोडाच असलेल्या भावाच्या ५० टक्के कमी भाव देण्यात येत आहे. केवळ ४०५० रुपये भाव देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. शासनाने दिलेल्या हमीभावाचा निषेध करीत राष्ट्रवादीने शेतकरी जगवायचा असेल तर प्रती क्विंटल १५०० रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे. सदर बोनस त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले़ कृषी संजीवनी योजना अंमलात आली तो काळ हंगामाचा असल्याने शेतकऱ्यांकडे पुरेसा पैसा नव्हता. आता कृषी संजीवनी योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे ३० हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या योजनेला मुदतवाढ द्यावी़ विशेष घटक योजनेंतर्गत विहिरीसाठी देण्यात येणारे १ लाख रुपये अनुदान तोकडे असून ते २ लाख ५० हजार रुपये करावे, वीज पुरवठा उपलब्ध करावा, कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी भरीव अनुदान द्यावे, पीक कर्ज धोरण, आणेवारी पद्धत बदलावी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवून दिलासा द्यावा आदी मागण्या आहेत़ दहा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, शशांक घोडमारे, समीर देशमुख, शरयू वांदिले, संजय काकडे, डॉ. अहमद रिझवी, प्रा. खलील खतीब, संदीप किटे, संदीप भांडवलकर आदींनी जाहीर केली़