शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अतिवृष्टीमुळे चार हजार कोंबड्यांचा बळी; कुक्कुट पालकास दहा लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 14:48 IST

सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्ममधील तब्बल चार हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला.

देऊरवाडा (आर्वी) : आर्वी-पुलगाव मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ खुबगाव मोज्यातील आसलकर यांच्या पोल्ट्री फार्ममधील तब्बल चार हजार कोंबड्यांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला. यामुळे शेतीला कुक्कुटपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.

खुबगाव त. सा. क्र. १४ / स. क्र. ३३ येथे ०.०२ हेक्टर आरमध्ये मंदा प्रभाकर आसोलकर, रा. खुबगाव यांची शेती आहे. याच शेतात गजानन आसोलकर व हेमंत आसोलकर यांचे पोल्ट्री फार्म असून या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे पाच हजार कोंबड्या होत्या; पण सोमवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्ममधील तब्बल चार हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला.

माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासकीय मदतीची अपेक्षा आहे. तशी मागणीही नुकसानग्रस्ताने केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीwardha-acवर्धा