शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कार अपघातात पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:26 IST

यवतमाळ मार्गावरील रत्नापूर शिवारात कापसे स्टोन क्रेशरजवळ एका कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देरत्नापूर शिवारातील घटना : जखमींवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यवतमाळ मार्गावरील रत्नापूर शिवारात कापसे स्टोन क्रेशरजवळ एका कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.पोलीस सुत्रानुसार, एमएच ३१ सीआर ०१२४ या क्रमांकाच्या कारने तुमसर येथील काही युवक यवतमाळ येथे एका कार्यक्रमात आले होते. परतीच्या प्रवासात तुमसरकडे जात असताना त्यांची गाडी देवळी तालुक्यातील रत्नापूर शिवारात अपघातग्रस्त झाली. यामध्ये कारमधील चालक भुपेंद्र गोपीचंद कुकडे, प्रफुल जीतेंद्र बडवाईक, लता दसाराम बडवाईक, बबीता दसाराम बडवाईक व राधिका गोसावी देशमुख गंभीर जखमी झाले.दोन पैकी एका वाहनाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात धडक दिल्याचे सांगितले जात आहे. अज्ञात वाहनाचा देवळी पोलीस शोध घेत आहे.हा अपघात पहाटेच्या दरम्यान झाल्यामुळे नागरिकांनी गाडीतील जखमींना रुग्णालयात दाखल केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश मिश्रा यांनी घटना स्थळाला भेट दिली असून तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात