शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

वर्धा जिल्ह्यात विहिरीत पडून पाच रोह्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:32 IST

जंगलातील वण्यप्राण्यांची तहाण भागविण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. दोन दिवसांत पाच रोह्यांना पाण्याकरिता आपला जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देअंतरगाव, धोंडगाव शिवारात घटनापाण्याच्या शोधात प्राण्यांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लगतच्या जंगलातील वण्यप्राण्यांची तहाण भागविण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. दोन दिवसांत पाच रोह्यांना पाण्याकरिता आपला जीव गमवावा लागला आहे.प्राप्त माहितीनुसार २० फेबु्रवारी रोजी अंतरगाव शिवारातील संजय मोंढे यांच्या शेतातील विहिरीत पडून एका रोह्याचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बुधवारी धोंडगाव शिवारातील राजू थुटे यांचे शेतातील विहिरीवर रात्रीच्या सुमारास रोह्यांचा कळप तृष्णातृप्तीसाठी आला असता पाच ते सहा महिने वयाच्या चार रोह्यांची पिल्लं विहिरीत पडली. यातच त्यांचा मृत्यू झाला. गुरूवारी शेतकरी राजू थुटे हा शेतात गेला असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी गिरड येथील सहायक वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती दिली.माहिती मिळताच सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी आडकिने, वनरक्षक उरकुडे, खुशाल धारणे, अशोक वासिमकर, अनिल जुमडे यांनी शेतशिवार गाठून विहिरीत पडलेल्या रोह्यांच्या चार पिल्लांना ट्रॅक्टरच्या साह्याने बाहेर काढले.वनविभागाच्या वाहनातून मृत रोह्यांवर मोहगाव जंगलातील नर्सरीमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राघोते यांनी शवस्वछेदन केले. चारही रोह्यांच्या पिल्लांना तेथेच जमिनीत पूरण्यात आले.

टॅग्स :wildlifeवन्यजीव