शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पहिल्या पेपरला ५११, दुसऱ्याला ५२६ विद्यार्थ्यांनी मारली दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या पहिल्या पेपरला पाचवीचे २९३ तर आठवीचे २१८ असे एकूण ५११ विद्यार्थी गैरहजर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची महामारी आणि पूरपरिस्थिमुळे तब्बल तिनदा पुढे ढकलण्यात आलेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा आज जिल्ह्यातील ७४ केंद्रावर शांततेत पार पडली. दोन पाळीत घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी अनुपस्थित होते. या परीक्षेदरम्यान प्रत्येक केंद्रावर पोलिसांचीही सुरक्षा होती.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेकरिता जिल्ह्यातील पाचवीचे ४ हजार १० तर आठवीचे २ हजार ८२८ असे एकूण ६ हजार ९३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आज आठही तालुक्यातील ७४ परीक्षा केंद्रावरुन दोन पाळीत ही परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या नियमांचे पालन करुन सर्व सोयी-सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविण्यात आल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत झालेल्या पहिल्या पेपरला पाचवीचे २९३ तर आठवीचे २१८ असे एकूण ५११ विद्यार्थी गैरहजर होते. तर दुपारी १.३० ते ३.०० वाजेदरम्यान झालेल्या दुसऱ्या पेपरला पाचवीचे ३०२ तर आठवीचे २२४ असे ५२६ विद्यार्थी गैरहजर होते. पहिल्या पेपर पेक्षा दुसऱ्या पेपरला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. परीक्षा शांततेप पार पडावी याकरिता शिक्षण विभागाकडून दहा भरारी पथक नेमन्यात आले होते. या पथकांनी तालुकास्तरावरही भेटी देवून केंंद्रावरील परिस्थितींचा आढावा घेतला. सर्वच परीक्षा केंद्रावर शिष्यवृत्तीची परीक्षा सुरळीत पार पडली.

   स्वच्छतेचा अभाव- शिष्यवृत्ती परीक्षेकरिता वर्धा शहरातील न्यू इंग्लिश कॉन्व्हेटेही परीक्षा केंद्र होते. बऱ्याच दिवसांपासून शाळा बंद असल्याने वर्ग खोल्यांच्या स्वच्छतेअभावी जाळे लागलेले आहे. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, अशी तक्रार पालकांनी लोकमतकडे केली. पण, स्वच्छतेचा विषय सोडला तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, असे निदर्शनास आले. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा