शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

आगीत शेतीसाहित्याची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:18 IST

येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.

ठळक मुद्देतीन लाखांवर नुकसान : लोंबकळणाऱ्या वीजतारामुळे घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : येथील भाऊराव खंडूजी पलकंडवार यांच्या वाई शिवारातील शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत शेतातील ठिबक सिंचन संचातील संपूर्ण यंत्रे, नळ्या व ३ हजार वेळू जळून खाक झालेत. शेतकºयाचे अंदाजे ३ लाखांवर नुकसान झाले.भाऊराव पलकंडवार यांचे वाई शिवारात तीन एक शेत आहे. त्या शेतात त्यांनी ठिंबक सिंचन योजना घेतली होती. शेतातून जाणाऱ्या वीजतारा तंगावे नसल्याने बऱ्याच दिवसांपासून लोंबकळत होत्या. या तारांमुळे आग लागू शकते म्हणून शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात अनेकदा तक्रार केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केले. याचाच परिणाम लोंबकळणाऱ्या तारांमध्ये घर्षण होऊन शेतात ठिणगी पडली. त्यातून लागलेल्या आगीमुळे शेतातील ठिंबक सिंचनाचे संयंत्र शेतात पसरविण्यासाठी जमा करून ठेवलेल्या नळ्या, तारांचे बंडल, तुषार सिंचनाचा संच व तीन हजार वेळू जळाले.या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या तक्रारीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचाºयांनी वेळीच लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती, अशी परिसरातील शेतकऱ्यांची भावना आहे. घटनेविषयी वीज वितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन घटनेचा पंचनामा केल्याच माहिती आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे. घटनेची अधिक पाहणी करण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पुन्हा येणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.

टॅग्स :fireआगelectricityवीज