शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ‘आत्मा’च्या मेळाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेतकरी मेळाव्यातील विविध विषयांची माहिती जाणून घेतली. एकूणच शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या दिवशी उन्हाची तमा न बाळगता ३५८ शेतकऱ्यांनी आत्माच्या मेळाव्याला भेट दिल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी अभियान अंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तसेच कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम भागातील चरखा पाॅइंट भागात दोन दिवसीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. जीवन कतोरे, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेतकरी मेळाव्यातील विविध विषयांची माहिती जाणून घेतली. एकूणच शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या दिवशी उन्हाची तमा न बाळगता ३५८ शेतकऱ्यांनी आत्माच्या मेळाव्याला भेट दिल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

२० स्टॉलवर देण्यात आली माहिती-   शेतकरी मेळाव्याचे औचित्य साधून सेवाग्राम येथील चरखा पॉइंट भागात बियाणे, खत, औषधे तसेच शेतीविषयक विविध साहित्याची माहिती देणारे २० स्टॉल उभारण्यात आले आहेत. मंगळवारी याच स्टॉलला तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी भेटी देत अधिकची माहिती जाणून घेतली.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरी