शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

शेतकऱ्यांची खरिपाची तयारी; तब्बल ७० हजार क्विंटल बियाण्यांची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:34 IST

Nagpur : ४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती देत असून जून महिन्यातच पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरणीच्या कामाला गती देणार आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून कृषी विभागाच्या वतीने ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. या बियाण्यांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यात पुरवठा होणार असल्याची माहिती आहे. 

खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्याला ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची गरज पडणार आहे. शेतकरी सध्या शेतात शेणखत टाकणे, शेतजमिनीची नांगरणी करणे, उन्हाळवाही करणे आदी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.

४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्धखरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकूण १ लाख १३ हजार १३० मेट्रिक टन युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एकत्रित खताची गरज पडणार असून तशी मागणी कृषी विभागाने केली आहे. जिल्ह्यात ४८ हजार ८५२ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खरिपात खत कोंडी होणार नाही या हेतूने वेळीच खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा