शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

शेतकऱ्यांची खरिपाची तयारी; तब्बल ७० हजार क्विंटल बियाण्यांची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 18:34 IST

Nagpur : ४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकरी सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती देत असून जून महिन्यातच पावसाचे आगमन होताच शेतकरी पेरणीच्या कामाला गती देणार आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून कृषी विभागाच्या वतीने ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. या बियाण्यांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यात पुरवठा होणार असल्याची माहिती आहे. 

खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्ह्याला ६९ हजार ९८७ क्विंटल बियाण्यांची गरज पडणार आहे. शेतकरी सध्या शेतात शेणखत टाकणे, शेतजमिनीची नांगरणी करणे, उन्हाळवाही करणे आदी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.

४८ हजार मेट्रिक टन खत उपलब्धखरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकूण १ लाख १३ हजार १३० मेट्रिक टन युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एकत्रित खताची गरज पडणार असून तशी मागणी कृषी विभागाने केली आहे. जिल्ह्यात ४८ हजार ८५२ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. खरिपात खत कोंडी होणार नाही या हेतूने वेळीच खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा