शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३.६६ लाख क्विंटल तुरीचे होणार उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळी वातावरणादरम्यान काही प्रमाणात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला.

ठळक मुद्देपीक कापणीला वेग : ढगाळी वातावरणामुळे अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या पीक कापणीच्या कामाला गती दिली जात आहे. असे असले तरी गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सुमारे ३.६६ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होईल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. मात्र, उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळवा अशी अपेक्षा तूर उत्पादकांना आहे.शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळी वातावरणादरम्यान काही प्रमाणात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर ढगाळी वातावरण जिल्ह्यातून हटल्याने या किटकाचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र, मागील तीन दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. हे काही दिवस पुढे असेच कायम राहिल्यास शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव तूर पिकावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काही शेतकºयांकडून तूर पीक कापणीच्या कामाला गती दिली जात आहे. यंदाच्या वर्षी हेक्टरी सहा क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.६१ हजार हेक्टरवर तुरीची लागवडमागील वर्षी ६० हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. तर यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. सरासरी प्रती हेक्टर ६ क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. प्रती हेक्टर सहा क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी ढगाळी वातावरण हटल्यावरच पिकाची कापणी करावी. त्यामुळे संभाव्य नुकसान टळेल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरी