शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

९ हजार जणांनाच रोजगार

By admin | Updated: August 13, 2016 00:52 IST

जिल्ह्यात एमआयडीसी व बाहेर १९ मध्यम आणि मोठे उद्योग आहे. यात ५ हजार ४८० कोटी रुपयांची उलाढाल होत असली...

सहा भूखंड शिल्लक : उलाढाल पाच हजार ४८० कोटींची देवळी : जिल्ह्यात एमआयडीसी व बाहेर १९ मध्यम आणि मोठे उद्योग आहे. यात ५ हजार ४८० कोटी रुपयांची उलाढाल होत असली तरी केवळ ९ हजार ८९४ बेरोजगारांनाच रोजगार उपलब्ध झाला आहे. एमआयडीसीमध्ये महालक्ष्मी टीएमटी तर वर्धेत औद्योगिक क्षेत्राबाहेर असलेल्या लॉयड्स स्टील आणि उत्तम व्हॅल्यू या उद्योगांना कोळशाची गरज भासते. हे तीनही उद्योग सुरळीत सुरू आहेत. कोळसा पुरवठा करण्याची गरज पडणारे बंद झालेले उद्योग जिल्ह्यातील एमआयडीसींमध्ये नसल्याची माहिती आहे. यात प्रामुख्याने स्टील उत्पादन, सुतगिरणी, कापड तयार करणे आदी घटकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सात मोठे प्रकल्प असून २८०५.९३ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच ४ हजार ९७४ लोकांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात ३ हजार २६३ सुक्ष्म व लघु उद्योग आहे. यात ४२५.०२ कोटी रुपयांची गुंतणवूक आहे. यात १७ हजार ६६७ लोकांना रोजगार मिळाला आहे. यात जिनिंग, प्रेसिंग, दालमिल, आॅईल मिल, फेब्रिकेशन, शेतकी अवजारे, डेअरी आदींचा समावेश करण्यात आला आहे. यातून रोजगार मिळाला असला तरी स्थानिक बेरोजगारांची समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे याविषयी अनेकदा आंदोलन करण्यात येतात. तसेच कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसते.(प्रतिनिधी)