शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कापूस विक्रीसाठी ८०० शेतकऱ्यांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST

कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने आहे या कापसावर वर्ष भऱ्याचा आर्थिक लेखा जोखा असतो ही शेतकऱ्याची अडचण ओळखून बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे यांनी ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सी सी आय ला कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती केली आहे. कापूस शेतकऱ्यांच्या घरी जास्त काळ राहिल्यास घरातील व्यक्तीला खाज हा विकार होण्याची शक्यता असते ...

ठळक मुद्देसभापतींनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र : सेलू बाजार समिती

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सध्या धान्य बाजार सुरू झाल्याने काही प्रमाणात शेतकºयांना आर्थिकदृष्टया दिलासा मिळाला आहे. कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होणार याची प्रतीक्षा मात्र कायम आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू झाली तेव्हापासून कापूस खरेदी केंद्र बंद झाले आहे. या अगोदरच सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या सेलू उप बाजार पेठेत जवळपास ८०० कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. अजूनही बहुतांश शेतकरी नोंदणी करावयाचे आहे.कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने आहे या कापसावर वर्ष भऱ्याचा आर्थिक लेखा जोखा असतो ही शेतकऱ्याची अडचण ओळखून बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे यांनी ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सी सी आय ला कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती केली आहे. कापूस शेतकऱ्यांच्या घरी जास्त काळ राहिल्यास घरातील व्यक्तीला खाज हा विकार होण्याची शक्यता असते त्या मुळे जिनिंग मालकाला सुद्धा कापूस खरेदीची परवानगी द्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे शासनाने कापूस खरेदी केंद्र्र सुरू करण्याचे जाहीर केल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे पण अजूनपर्यंत बाजार समितीला कोणतेही निर्देश आले नसल्याचे सांगण्यात येते. २० एप्रिलनंतरच यावर निर्णय होईल.जिल्हा कृषी व्यवसायी संघाचे पालकमंत्र्यांना निवेदनवर्धा : जिल्हा कृषी व्यवसायी संघाच्यावतीने पालकमंत्री सुनील केदार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. या निवेदनात सीसीआय तर्फे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू करावी व त्यांचे पेमेंट १० दिवसात देण्यात यावे, रब्बी हंगामाचे पीक शेतकºयांच्या घरी आलेले आहे तूर, चना, गहू व सोयाबीन सरकारी खरेदी सुरू करण्याबाबत आदेश द्यावे, खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खताचा पुरवठा १५ मे पर्यंत करण्यात यावा, रासायनिक खताच्या हंगामाकरीता साठवणूक करण्यास तयार असून सोयाबीन बियाणे कॉटन सिड्सचा पुरवठा १५ मे पर्यंत करण्यात यावा करिता राज्य सरकारने परवानगी द्यावी, ठोक विके्रत्यांना जिल्ह्यामध्ये आर्थिक व्यवहार व बि-बियाणे पुरवठ्याकरिता परवानगी देण्यात यावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतांना कृषी व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष रवी प्रमोद शेंडे, मनोज भुतडा, श्रीकांत काशीकर उपस्थित होते.कापूस खरेदीचे कोणतेही आदेश आलेले नाही पण आदेश येताच टोकण पद्धतीने कापूस खरेदी करण्याचे धोरण आखले आहे कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल .कापूस खरेदी लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्नरत आहे. शासन या संदर्भात काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.- विद्याधर वानखेडे, सभापतीकृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड