शहरं
Join us  
Trending Stories
1
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
2
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
3
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
4
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
5
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
6
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
7
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
8
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
9
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
10
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
11
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
12
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
13
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!
14
बाजारात पुन्हा 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी 'धडाम', बाजाराच्या घसरणीमागे 'ही' आहेत ४ मोठी कारणे
15
Astro Tips: रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याबरोबरच ठेवा 'या' तीन गोष्टी; लक्ष्मी होईल कृपावंत!
16
Vastu Shastra: वास्तुसाठी फर्निचर निवडताना 'या' चुका टाळा, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!
17
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
18
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
19
इतरांनी मृत समजले, पण तिने वाचवले; अपघातग्रस्त तरुणासाठी देवदूत बनून आली नर्स
20
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट

नवरात्रोत्सवाच्या काळातही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: September 30, 2016 02:29 IST

शहरातील नवरात्रोत्सव नावलैकीक प्राप्त होवून आहे. या काळात शहराला जत्रेचे स्वरूप येते. याच कारणाने शहरातील रस्ते स्वच्छ असणे अपेक्षित आहे;

पालिकेकडून मोहीम गरजेची : अनेक दुर्गा मंडळाच्या परिसरातच कचऱ्याचे ढिगारे वर्धा : शहरातील नवरात्रोत्सव नावलैकीक प्राप्त होवून आहे. या काळात शहराला जत्रेचे स्वरूप येते. याच कारणाने शहरातील रस्ते स्वच्छ असणे अपेक्षित आहे; मात्र वर्धेत नवरात्रोत्सव एका दिवसावर असताना शहरातील अनेक रस्त्यात कचऱ्याचे ढिग कायम असल्याचे दिसून येत अहे. त्याची दुर्गंधी पसरत असून नागरिकांना या काळात त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. या कारणाने पालिकेने हा कचरा उचलण्याची गरज आहे. शहरातील मुख्य मार्ग असो वा उपमार्ग, प्रत्येक मार्गावर दूर्गा मंडळाच्यावतीने देवीची स्थापना करण्यात येते. येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकरिता विविध प्रकारची रोषणाई करण्यात येते. या नऊ दिवसात विविध धार्मीक कार्यक्रम असतात. याची वर्धा पालिकेला कल्पना असताना त्यांच्याकडून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील मुख्यमार्गासह अंतर्गत मार्गावर कचऱ्याचे ढिगारे पडून असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पालिकेच्यावतीने कचरा उचलणे सुरू केल्या दिसून आले. मात्र मुख्यमार्गावर ज्या ठिकाणी मंडळाच्यावतीने देवीची स्थापना होते त्याचठिकाणी कचरा साचून असल्याचे दिसून आले आहे. याकडे पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)बाजार समितीच्या भाजी बाजारातही तीच अवस्था कृषी उत्पन्न बाजार सिमतीत भाजी व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून देवीची स्थापना करण्यात येते. या भागात पडलेले खड्डे बुजविण्याकरिता मध्यंतरी मुरूम व चूरी टाकण्यात आली होती. आता पुन्हा तशीच अवस्था निर्माण झाली आहे. या खड्ड्यांसह भाजी बाजारात कचऱ्याची स्थिती कायम आहे. येथे भाजीचा व्यवसाय होत असल्याने येथे कचरा होणे नित्याचेच आहे. असे असले तरी बाजार समितीच्यावतीने त्याची उचल करणे गरजेचे आहे. या बाजारात देवीची स्थापना करण्यात येत असल्याने येथे स्वच्छतेच्या मागणीकरिता दूर्गा मंडळाच्या सदस्यांनी अडते मापारी गटाचे सभासद विजय बंडेवार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बाजार समितीत होत असलेल्या कचऱ्याची उचल करून स्वच्छता राखण्याचा कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आल्याचे या सदस्यांना सांगितले. या बाबत त्याला सूचना करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी या मंडळाच्या सदस्यांना दिले आहे. याकडे जर तो कंत्राटदार दुर्लक्ष करीत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे बंडेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.