शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

जिल्हा संघाने दूध संकलन केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाला ७ ते ८ हजार लीटर दुध दररोज संकलन करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार दररोज दुधाचे संकलन जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थाकडून केले जात होते. पालकमंत्री तथा राज्याची दुग्ध उत्पादन व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही दुध संकलन बंद करू नका अशा सुचना आढावा बैठकीत दिल्या होत्या.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : संचारबंदीत दूध फेकावे लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात सर्वत्र दुध पुरवठा व वाहतुक सुरू असतांना वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाने मात्र दुध संकलीत करण्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. आपले दुध त्याला ग्रामीण भागातून शहरातून विक्रीसाठी नेता येत नाही. त्यामुळे संचारबंदीच्या काळात दुध फेकून देण्याची वेळ जिल्हा दुध उत्पादक संघाने शेतकऱ्यांवर आणली आहे.वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाला ७ ते ८ हजार लीटर दुध दररोज संकलन करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार दररोज दुधाचे संकलन जिल्ह्यातील सहकारी दुध उत्पादक संस्थाकडून केले जात होते. पालकमंत्री तथा राज्याची दुग्ध उत्पादन व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही दुध संकलन बंद करू नका अशा सुचना आढावा बैठकीत दिल्या होत्या.ही बैठक पार पडताच लगेच दुसºया दिवशी जिल्हा दुध उत्पादक संघाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांना पत्र पाठवून आपल्या संस्थेकडून दुध संकलीत करणे शक्य होणार नाही त्यामुळे दुध संकलनाचे काम बंद करण्यात येत असल्याचे कळविले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातून दुध संकलनाचे काम ठप्प झाले आहे. याचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकºयांना बसत आहे. संचारबंदी असल्याने घरी पडून असलेले दुधही त्यांना शहराकडे विक्रीसाठी आणता येत नाही. व गावातही दुधाला कोणी ग्राहक नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दूध नदी, नाल्यांमध्ये विसर्जीतच करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.पालक मंत्री सुनील केदार यांच्याशी या संदर्भात आपण चर्चा केली. त्यांनी दिनशॉ सह सर्व खाजगी कंपण्यांना दुध संकलीत करावे अशा सुचना दिल्या होत्या. वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघाकडे नागपूर जिल्हा संघाचेही ७ हजार लीटर दुध दररोज येत असते. मात्र आपल्या येथून वारणा दुध संघाकडे जाणारा टँकर घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे आपल्या जवळ दुध डंप होत आहे. म्हणून ग्रामीण भागातून दुधाची खरेदी थांबवावी लागली आहे. यासंदर्भात आपण ना.सुनील केदार यांच्याकडे पाठ पुरावा करीत आहोत. यात दुध उत्पादक शेतकºयांचे नुकसान होत आहे.- सुनील राऊत, अध्यक्ष वर्धा जिल्हा दुध उत्पादक संघ.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या