शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनतर्फे वर्धा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 18:20 IST

कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.

ठळक मुद्दे१३० परिवारंना दिली जीवनावश्यक वस्तूंची कीट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: एकेकाळी लाख मोलाची जमीन बाळगुन असणाऱ्या मिझार्पुर (नेरी) हे गाव निम्न वर्धा प्रकल्पामुळे कफल्क झाले. अशातच कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला.ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश वि•ाागाचे समन्वयक हरिभाऊ ईथापे, समाजसेवक संजय तिगावकर, उपविभागीय अधिकारी हरीष धार्मीक, ठाणेदार संपत चव्हाण, अ.भा. अनिसचे वर्धा जिल्हा सदस्य दशरथ जाधव, डॉ. रवींद्र सोनटक्के, उपसरपंच बाळा सोनटक्के, प्रा. नरेंद्र कोल्हे, ग्रामसेवक राजु शेंद्रे, पांडुरंग कोल्हे, अशोक भट्टड, विरेंद्र कोल्हे, दादाराव नासरे, बाबाराव नासरे यांच्या हस्ते सर्व नियमाचे पालन करुन या किटचे ग्रामस्थानच्या घरोघरी जावून वाटप करण्यात आले.बाकळी व वर्धा नदीच्या संगमामुळे वैभव संपन्न असलेल्या मिझापुर (नेरी) गावातील लाखोमोलाची जमीन गावकऱ्यांनी निम्न वर्धा धरणाकरीता कवडीमोलाने दिली. शासनाकडून मिळालेल्या अल्प मोबदल्यात पयार्यी जमीन घेता आली नाही. परिणामी १५० वैभवसंपन्न परिवारावर •ाुमीहीन व कफल्क होण्याची पाळी आली. अनेकांच्या हाताला काम देणाऱ्यांवरच उदर•ार्नाकरीता काम शोधण्याची पाळी आली. काहींना येथील प्लायवूड कारखाण्याची साथ मिळाली, काहींनी पेट्रोल पंम्प वर पेट्रोल भरण्याचे काम नाईलाजास्तव स्वीकारले तर अनेकांनी हातमजुरीवर जाणे सुरू केले. नाम फाऊंडेशनचे विदभा व खानदेश समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी दखल घेवून दुसऱ्याच दिवशी १३० गरवंतांकरीता जिवनावश्यक वस्तुंच्या किट. वाटपा करीता उपलब्ध करून दिल्या.बांधलेली घरे व गावातील स्वच्छता पाहता डोळ्यांना समृध्द दिसणाऱ्या गावातील नागरीकांच्या अंतर्गत अडचणीवर लक्ष केंद्रीत करून नाम फाऊंडेशनचे समन्वयक हरिभाऊ ईथापे यांनी प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या सोबत संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. याकरीता गावकऱ्यांच्यावतीने उपसरपंच बाळा सोनटक्के यांनी नाम फाऊंडेंशनचे आभार मानले.

मदतीचा हात सदैव पुढेच राहणारनाम ने गरजवंत शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला व याची सुरू आर्वी लगतच्या मिझार्पुर (नेरी) पासुन केली. यानंतर मेळघाट, चंद्रपुर जिल्ह्यातील जिवती आदि ठिकाणी सुध्दा जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात नाम फाऊंडेशनच्या मदतीचा हात सदैव पुढेच राहणार आहे असे विदभा व खानदेश समन्वयक हरिष ईथापे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस