शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मशीनखाली आल्याने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:04 IST

वर्धा- आर्वी या मार्गाचे चौपदरीकरण सध्या केले जात आहे. याच कामादरम्यान रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेला मुरूम व्यवस्थित केल्या जात असताना मशीनखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे.

ठळक मुद्देवर्धा-आर्वी मार्गावरील घटना । सुरक्षेच्या दृष्टीने फलकही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : वर्धा- आर्वी या मार्गाचे चौपदरीकरण सध्या केले जात आहे. याच कामादरम्यान रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आलेला मुरूम व्यवस्थित केल्या जात असताना मशीनखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. विलास महादेव दोंडीलकर (५०) रा. रामनगर वर्धा व विठ्ठल रामकृष्ण भुजाडे (४२) रा. खरांगणा, असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.वर्धा-आर्वी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा कंत्राट ट्रिनेवा इन्फ्रा प्रा. लि. कंस्ट्रक्शनला देण्यात आला आहे. याच कंपनीच्या माध्यमातून रस्त्याच्या मधोमध टाकलेल्या मुरूम व्यवस्थित केला जात असताना पी.वाय. ३२-१६८ जे. ०३४२ मशीन खाली. विकास आणि विठ्ठल हे आले. परिणामी, ते गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर, आंजी (मो.) पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी यांची आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. शिवाय पंचनामा करून घटनेची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Accidentअपघात