शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

कपाशीचे क्षेत्र वाढण्याचे संकेत

By admin | Updated: May 4, 2015 02:01 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता उन्हाळवाहीच्या कामांना प्रारंभ केला आहे. शेतातील कचारा

प्रशांत हेलोंडे वर्धाशेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरिता उन्हाळवाहीच्या कामांना प्रारंभ केला आहे. शेतातील कचारा जाळून वखरण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांप्रमाणे कृषी विभागही हंगामासाठी सज्ज झाला असून नियोजन करण्यात आले आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीच्या पेऱ्यात ११ हजार १२५ हेक्टरची वाढ होणार असल्याचे संकेत कृषी विभागाचा आराखडा देत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून वाढलेला सोयाबीनचा पेरा यंदा ११ हजार ५४३ हेक्टरचे घटणार असल्याचेही भाकीत कृषी विभागाने आराखड्यात केले आहे. २०१४-१५ च्या खरीप हंगामामध्ये २ लाख २६ हजार ८७५ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड तर १ लाख २१ हजार ५४३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झाली होती़ विलंबाने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन हाती लागले नाही़ कपाशीचेही समाधानकारक उत्पादन झाले नाही; पण बहुतांश शेतकऱ्यांना कपाशीचा आधार मिळाला़ शिवाय भावही वाढले़ यामुळे यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार भाकीत वर्तविवले आहे.गतवर्षीप्रमाणेच यंदाही ४ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे़ यात ज्वारी, कापूस, सोयाबीन, भुईमुंग, तूर, मुग, उडीद व तीळ या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे़ सर्वाधिक क्षेत्रात कपाशीचा पेरा होणार असल्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसारच बियाणे, खतांची मागणीही करण्यात आलेली आहे़ तुरीच्या पेरणीमध्येही यंदाच्या खरीप हंगामात वाढ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ गतवर्षी जिल्ह्यात ५३ हजार ५७८ हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाली होती़ यंदाच्या नियोजनात ती ६५ हजार ६०० हेक्टरपर्यंत होईल, असा अंदाज आहे़ खरीपात एकूण क्षेत्रामध्ये ३,२४६़२७ मेट्रीक टन कापूस उत्पादनाचे लक्ष्य आहे़ गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली व कपाशीचे उत्पादनही घटले़ असे असले तरी यंदा कपाशीच्या पेऱ्यासाठी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे़ शिवाय अन्य पिकांचेही नियोजन करण्यात आले आहे़