शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

राजकारणातून अंतोरा गावात कलह

By admin | Updated: September 21, 2015 01:58 IST

अंतोरा गावात अंतर्गत राजकारणामुळे कलह निर्माण झाला आहे. दारूबंदी अध्यक्षाच्या मताने गावातील ३० जणांवर गुन्हे दाखल केले होते.

वातावरण कलुषित : खोट्या तक्रारीद्वारे केले होते ३० जणांवर गुन्हे दाखलआष्टी (श.) : अंतोरा गावात अंतर्गत राजकारणामुळे कलह निर्माण झाला आहे. दारूबंदी अध्यक्षाच्या मताने गावातील ३० जणांवर गुन्हे दाखल केले होते. ग्रा.पं. निवडणुकीदरम्यान घडलेल्या या प्रकाराची धग कायम असून गावात तणाव आहे. गावातील राजकारणी, धनिक व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून भाजपाच्या ३० जणांवर ग्रा.पं. निवडणूक काळात गुन्हे दाखल केले. यातून गावाची शांतता भंग केली जात आहे. दारूबंदी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देशमुख व काही लोक हा प्रकार घडवून आणत असल्याचा आरोप राजेश ठाकरे यांनी केला आहे. खोट्या तक्रारी करून गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी निवेदनातून केली.(प्रतिनिधी)