शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

राजकारणातून अंतोरा गावात कलह

By admin | Updated: September 21, 2015 01:58 IST

अंतोरा गावात अंतर्गत राजकारणामुळे कलह निर्माण झाला आहे. दारूबंदी अध्यक्षाच्या मताने गावातील ३० जणांवर गुन्हे दाखल केले होते.

वातावरण कलुषित : खोट्या तक्रारीद्वारे केले होते ३० जणांवर गुन्हे दाखलआष्टी (श.) : अंतोरा गावात अंतर्गत राजकारणामुळे कलह निर्माण झाला आहे. दारूबंदी अध्यक्षाच्या मताने गावातील ३० जणांवर गुन्हे दाखल केले होते. ग्रा.पं. निवडणुकीदरम्यान घडलेल्या या प्रकाराची धग कायम असून गावात तणाव आहे. गावातील राजकारणी, धनिक व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून भाजपाच्या ३० जणांवर ग्रा.पं. निवडणूक काळात गुन्हे दाखल केले. यातून गावाची शांतता भंग केली जात आहे. दारूबंदी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र देशमुख व काही लोक हा प्रकार घडवून आणत असल्याचा आरोप राजेश ठाकरे यांनी केला आहे. खोट्या तक्रारी करून गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणाची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी निवेदनातून केली.(प्रतिनिधी)