शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कर्तव्याची जाणीव म्हणजे संविधानाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:27 IST

संविधान ही देशाची मोठी संपत्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची आर्थिक, शैक्षणिक स्थिती, सामाजिक रचना, धार्मिक व जातीयव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षितता अशा अनेक बाबींचा अभ्यास करून हा देश सशक्त होईल, असे संविधान दिले.

ठळक मुद्देसुधीर दिवे : ग्रंथालयाला देणार २५० पुस्तके

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : संविधान ही देशाची मोठी संपत्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची आर्थिक, शैक्षणिक स्थिती, सामाजिक रचना, धार्मिक व जातीयव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षितता अशा अनेक बाबींचा अभ्यास करून हा देश सशक्त होईल, असे संविधान दिले. संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारासाठी लढत असताना नारिकांनी कर्तव्याचेही भान ठेवले पाहिजे, असे मत केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरूज्जीवन मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.तालुक्यातील ठाणेगाव येथील नवप्रभात विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी गुरूजन आणि पालकांच्या मार्गदर्शनात अभ्यासाला प्राधान्य द्यावे, असेही दिवे यांनी सांगितले. शिवाय नवभारत विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाला स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे २५० पुस्तकांचा संच वाचनालयासाठी देण्याचेही सुधीर दिवे यांनी जाहीर केले. याप्रसंगी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला स.मा.वि.प्र. मंडळाचे नामदेव खवशी, जि.प. सभापती नीता गजाम, जि.प. सदस्य सरिता गाखरे, शाळेचे संचालक रवी मुन्ने, पं.स. सदस्य पुष्पा चरडे, सरपंच प्रमिला बोरकर, उपसरंच साहेबराव पांडे, प्रा. अरुण फाळके तसेच पालक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.