शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘कब्रस्तान’च्या जागेसाठी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’, प्रशासनाचा निषेध नोंदवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 11:07 IST

नागरिकांनी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’ करून रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटवले.

ठळक मुद्देगटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या

वर्धा : खरांगणा (गोडे) गावात कब्रस्तान निर्माणासाठी जागा मिळत नसल्याने तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात निषेध नोंदवून युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या नेतृत्वात नागरिकांनी प्रतिकात्मक ‘मुर्दा आंदोलन’ करून रिकाम्या खुर्चीला निवेदन चिकटवले.

मागील अनेक वर्षांपासून खरांगणा गोडे गावात कब्रस्तानच्या निर्माणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. कब्रस्तान निर्माणासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला असता, लवकरच जागा देऊ, असे पोकळ आश्वासन देण्यात आले. १८ जून २०२१ तसेच २६ जुलै २०२१ मध्येही गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविले.

इतकेच नव्हे तर ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेशीही पत्रव्यवहार केला. मात्र, कुणीही या गंभीर समस्येची दखल घेतली नाही. अखेर प्रशासनाच्या दिरंगाईपणामुळे त्रस्त होत, युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात खरांगणा गोडे येथील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर प्रतिकात्मक मुर्दा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेढले.

निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रीतेश इंगळे, दिनेश परचाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

दफनविधी करावा तरी कुठे साहेब..?

गावात मुस्लीम बांधवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कब्रस्तान नसल्याने मागील अनेक वर्षांपासून यातना सहन करावी लागत आहे. कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदने दिली. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही मृतदेह नेऊ तरी कुठे, असा प्रश्न आता मुस्लीम समाजाचे बांधव विचारू लागले आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनwardha-acवर्धा