शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

वर्धा जिल्ह्यातील पंचाळा गावातील नागरिकांनी अद्याप नळ पाहिलेला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 14:26 IST

जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील पंचाळा या गावातील नागरिकांनी आपल्या गावात अजून नळ पाहिलेला नाही.

ठळक मुद्दे७० वर्षांनंतरचे वास्तवगावात एकच सार्वजनिक विहीरपाणी संपण्याच्या भितीपोटी विद्यार्थी करतात कॅनॉलमध्ये अंघोळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील पंचाळा या गावातील नागरिकांनी आपल्या गावात अजून नळ पाहिलेला नाही. पोरगव्हान, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा ४ गावे मिळुन गटग्रामपंचायत आहे. यातीलच एक गाव आहे पंचाळा. येथे गावकऱ्यांना पाणी भरायला एक सार्वजनिक विहीर आहे. त्याच विहिरीवरुन पूर्ण गाव पायपीट करुन पाणी भरते. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी आता खालावलेली आहे.या गावातील विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी जातात. तेथे असलेल्या कॅनॉलमध्ये अंघोळ करतात. कारण घरी अंघोळीला पुरेसे पाणी नसते आणि घरातील पाणी जपून वापरावे लागते.यासंदर्भात सरकारने लक्ष घालून पाण्याची व्यवस्था करावी अशी येथील नागरिकांनी मागणी आहे.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळ