शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

नवरात्रीत शांतता राखून भक्तिभावाने उत्सव साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST

नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करा. तसेच काही अनुसूचित प्रकार करू नका तसेच निवडणूक असल्याने आचारसंहीतेचे उल्लंघन करू नका व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजऊ नका. जेणे करुन दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

ठळक मुद्देरवींद्र गायकवाड : शांतता समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : येथील ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून पुलगावचे ठाणेदार रविंद्र गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेंद्र बुराडे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व गावातील दुर्गाउत्सव समित्या मधील कार्यकर्ते उपस्थित होते.नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करा. तसेच काही अनुसूचित प्रकार करू नका तसेच निवडणूक असल्याने आचारसंहीतेचे उल्लंघन करू नका व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजऊ नका. जेणे करुन दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव साजरा करावा, काही अडचण असल्यास पुलगाव पोलीस ठाण्यास कळवावे, असे यावेळी ठाणेदार रविंद्र गायकवाड यांनी दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितले.यावेळी सरपंच यांनीही मार्गदर्शन केले. गावातील दुर्गाउत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिकही उपस्थित होते.

टॅग्स :Navratriनवरात्री