शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अपह्यत तरुणाची निर्घृण हत्या, पाच लाखांची केली होती मागणी

By चैतन्य जोशी | Updated: April 20, 2023 11:22 IST

तळेगाव टा. नजीक आढळला मृतदेह 

वर्धा : वर्ध्यातील सेकंडहॅण्ड चारचाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाचे अपहरण करुन ५ लाखांची मागणी करण्यात आली होती. अखेर अपह्यत तरुणाचा मृतदेह २० रोजी पहाटेच्या सुमारास अल्लीपूऱ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळेगाव टा. गावानजीक रस्त्याकडेला छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. 

सुशांत दिलीप ऐडाखे (३५) रा. हरिओम नगर धांदे लेआऊट वर्धा असे मृतक व्यावसायिकाचे नाव आहे. सुशांतचे वर्धा-नागपूर रस्त्यावर मेहेर अॅटोमोटीव्ह नावाचे सेकंडहॅण्ड चारचाकी खरेदी विक्रीचे शोरुम होते. १९ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास त्याने दुकान बंद केले आणि घरी जाण्यास निघाला. मात्र, त्याचे अज्ञातांनी अपहरण केले. सुशांत उशिरापर्यंत घरी न पोहचल्याने त्याच्या घरच्यांनी त्याच्या मोबाईलवर कॉल करुन संपर्क केला असता त्याने घाबरट आवाजात ५ लाख रुपये खात्यावर आताच्या आता ट्रान्सफर करण्यास सांगितले.

घरच्यांनी पुन्हा फोन केला असता त्याचा फोन स्विचऑफ होता. अखेर आज २० रोजी त्याचा मृतदेह तळेगाव टालाटुले गावानजीक रस्त्याकडेला छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. अपहरणकर्त्यांनी  त्याला मारहाण करीत चारचाकी खाली फेकून त्याच्या शरिरावरुन चारचाकी नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा