शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित दिवशीच केंद्रावर कापूस आणावा

By admin | Updated: January 28, 2015 23:39 IST

भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

वर्धा : भारतीय कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) तर्फे आधारभूत किमतीने जिल्ह्यातील आठ केंद्रावर कापसाची खरेदी करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कापूस खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी निश्चित केलेल्या दिवशीच केंद्रावर कापूस खरेदीसाठी आणावा, अशी माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले आहे.कापूस खरेदी केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसामग्री नुसार त्या त्या केंद्रावर किती जास्त कापूस खरेदी होईल यासंदर्भात मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच खरेदीचे दिवस निश्चित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनी कापूस केंद्रात माल विक्री आणण्यापूर्वी केंद्रावरील निश्चित केलेल्या दिवशीच कापूस खरेदीसाठी आणावा अस सीसीआयतर्फे सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात हिंगणघाट केंद्रावर १० हजार क्विंटल दररोज कापूस खरेदी करण्यात येणार असून सोमवार, मंगळवार, गुरूवार व शुक्रवार याच दिवशी कापूस खरेदी करण्यात येईल. वर्धा केंद्रावर दीड हजार क्विंटल दररोज कापूस खरेदीची क्षमता असून सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशीच कापूस खरेदी करण्यात येईल. तसेच देवळी केंद्रावर दररोज ३ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. पुलगाव केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. कांढळी केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. सिंदी (रेल्वे) केंद्रावर दररोज १ हजार क्विंटल दररोज गुरूवार, शुक्रवार, शनिवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. रोहणा केंद्रावर दररोज १ हजार ५०० क्विंटल दररोज सोमवार, मंगळवार, बुधवार रोजी कापूस खरेदी करण्यात येईल. वडनेर केंद्रावर १ हजार ५०० क्विंटल दररोज कापूस सोमवार, बुधवार, आणि शनिवार रोजी खरेदी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)