शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

जागतिक प्रश्नांचे उत्तर बापूंच्या एकादश व्रतात सापडते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:31 IST

देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.

ठळक मुद्देसेवाग्रामात तीन दिवसीय गांधी विज्ञान संमेलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले.महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जनसहयोग ट्रस्ट व्दारे सेवाग्राम आश्रम परिसरातील नई तालीम येथे २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान गांधी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना डॉ. अभय बंग बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी विज्ञान हे नैतिक किंवा अनैतिक नसून ननैतिक असते. विज्ञानामध्ये नैतिकतेचा वापर गांधीजींनी केला, असे सांगून आजच्या काळात गांधी कुठे आहेत? असा प्रश्नही डॉ.बंग यांनी उपस्थित केला. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ.अनिल सदगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी मुंबईचे ९५ वर्षीय गांधीवादी डॉ. जी.जी.पारीख होते. मान्यवरांनी ‘वैज्ञानिक ता आणि गांधीजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात ‘गांधीजींच्या वैज्ञानिक दृष्टीच्या प्रकाशात’ या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यान व चर्चा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रवींद्र पंढरीनाथ, सोपान जोशी, अतुल देऊळगावकर, आनंद माझगांवकर व प्रदीप शर्मा यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय र.र.यांनी केले. या कार्यक्रमाला देशभरातील गांधी विचारवंत तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :Abhay Bangअभय बंग