शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवासादरम्यान हरविलेली बॅग लोहमार्ग पोलिसांनी केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 22:14 IST

नाशिक ते नागपूर असा प्रवास करीत असताना रेल्वेतून बॅग चोरी गेल्याची तक्रार प्रभा मुलचंद गोडेफोडे (२९) रा. नाशिक यांनी वर्धेच्या लोहमार्ग पोलिसात दाखल केली होती.

आॅनलाईन लोकमतवर्धा : नाशिक ते नागपूर असा प्रवास करीत असताना रेल्वेतून बॅग चोरी गेल्याची तक्रार प्रभा मुलचंद गोडेफोडे (२९) रा. नाशिक यांनी वर्धेच्या लोहमार्ग पोलिसात दाखल केली होती. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या काही तासात सदर बॅग शोधून ती प्रभा गोडेफोडे यांना परत केली आहे.प्रभा या १२१०५ क्रमांकाच्या विदर्भ एक्सप्रेसने नाशिक ते नागपूर असा प्रवास करीत असताना १७ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल असलेली त्यांची एक बॅग प्रवासादरम्यान कुणीतरी पळविली. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वर्धा लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच बॅगचा शोध घेतला असता सदर बॅग स्थानिक रामनगर भागातील संत कवराम धर्मशाळेत आलेल्या लग्नाच्या वºहाड्यासोबत चूकून आल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सदर बॅग ताब्यात घेत सहानिशाकरीत १७ हजार ५०० रूपये मुद्देमाल असलेली बॅग प्रभा गोडेफोडे यांच्या स्वाधीन केली. ही कारवाई वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. पी. डोंगरे यांच्या मार्गदर्शनात दिलीप बारंगे, अशोक हनवते, विजय मुंजेवार, राहुल यावले, राजु जाधव आदींनी केली.