शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांवर कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते.

ठळक मुद्देविकासाच्या नावावर कत्तल : रस्ते होताहेत ओसाड

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : जग ग्लोबल वार्मिंगच्या विळख्यात असल्याची ओरड होत असतानाच विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांअभावी रस्ते भकास होत चालल्याचे चित्र वर्धा ते सेवाग्राम मार्गावर पहावयास मिळत आहे.सेवाग्राम येथील मेडिकल चौक परिसरापासून वर्धेकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा कडूनिंबाची आणि अन्य जातींची मोठी वृक्ष आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही वृक्ष कुठलाही स्वार्थ न ठेवता मानवासह जिवजंतुंना प्राणवायू देत आहेत. या वृक्षांमुळे या मार्गाच्या सौदर्यातही भर पडली आहे. महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सेवाग्राम परिसरात त्यांच्या काळापासूनची काही वृक्ष आहेत. त्यांच्या काळानंतरही कार्यकर्त्यांनी काही वृक्ष लावले होते. सेवाग्राम विकास आराखडा मंजूर केल्यानंतर विकासात्मक कामाला गती देण्यात आली. रस्त्यांच्या रुंदिकरणासोबत सौदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने या मार्गावरील डेरेदार वृक्षांवर कुऱ्हाड पडली. सेवाग्राम आणि बापूंचा आश्रम जगासमोर प्रेरणास्थान आहे. परिसर सुशोभित असणे गरजेचे आहे. पण, प्राणवायू देणाऱ्याआणि पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी होत आहे.जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीच्या बैठकीत झाडांना धोका होऊ नये. जी तोडायची असेल त्याची रितसर परवानगी घ्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता.पण, या मार्गावरील कामात लबाडी केल्याचे दिसून येत आहे. झाडे तोडायची नाही पण, त्यांना मारण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. बांधकामा दरम्यान झाडांच्या मुळांना धक्का पोहोचविल्याने ती झोड जगणे आता कठीण झाले आहे.-मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती

टॅग्स :forestजंगल