शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

आर्वीच्या आमदारांकडून कृषी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

तत्काळ मदत वाटप करा अन्यथा नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू अशी तंबीच यावेळी आ. केचे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. परंतु, अत्यंत कमी नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी दाखविल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. कारंजा तालुक्यात नुकसान झालेच नसल्याचे अहवालात नमूद आहे; पण वास्तविकता वेगळीच आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्तांना मदत न देणे भोवले : विधानसभेत मांडणार प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : आर्वी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत आर्वीचे आ. दादाराव केचे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदींची चांगलीच झाडाझडती आ. केचे यांनी घेतली.तत्काळ मदत वाटप करा अन्यथा नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करू अशी तंबीच यावेळी आ. केचे यांनी अधिकाऱ्यांना दिली. आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झाली. परंतु, अत्यंत कमी नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी दाखविल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. कारंजा तालुक्यात नुकसान झालेच नसल्याचे अहवालात नमूद आहे; पण वास्तविकता वेगळीच आहे. शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीकडेही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने या बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली.आर्वी विभागात झालेल्या शेती नुकसानीचा गोषवारा तयार करण्यात आला आहे. तो वरिष्ठांकडे सादर करण्यात आला. १.३५ कोटींच्या नुकसान निधीची मागणी केली आहे. तसा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला असून त्यांनी तो शासनाकडे पाठविला आहे.- हरीश धार्मिक, उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.

टॅग्स :agricultureशेतीMLAआमदार