शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आर्वी आमदाराची विधान भवनावर पदयात्रा सुरू

By admin | Updated: December 6, 2014 00:24 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी ...

तळेगाव (श्या़पंत़) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी आर्वी ते नागपूर विधानभवनावर पायदळ मोर्चा काढला. सोमवार ८ डिसेंबर रोजी ही पदयात्रा विधानभवनावर धडकणार आहे़पिकांची आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असावी़, सोयाबीनचा योग्य मोबदला मिळावा़, वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या शेती नुकसानीसाठी बाबत उपाययोजना, प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या, बेरोजगारी, आदी मागण्यांवर तोडगा काढण्याकरिता ही पदयात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता आर्वीवरून निघाली. दुपारी ३ वाजता ही पदयात्रा तळेगाव(श्या.प.) येथे पोहोचल्यावर पदयात्रेचे आणि आमदार अमर काळे यांचे स्वागत करण्यात आले़ निसर्गाच्या अवकृपेने आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यांत दृष्काळाने थैमान घातले. सोयाबीन पीक हातचे गेले तर कपाशी पिकावर लाल्या रोगाचे अतिक्रमण होऊन खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले़ त्यातही कमी भावात सोयाबीन खरेदी, कापसाला योग्य भाव नाही, अशी स्थिती आहे़ राज्य सरकारने अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाही़ खासगी व सीसीआयची खरेदी ४०५० पर्यंत सुरू आहे; पण हा भाव शेतकऱ्यांना खर्च बघता परवडणारा नाही़ ही दाहकता प्रशासनाला कळावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली. आष्टी तालुक्यातील शेतकरी, तरूण यात सहभागी आहेत. सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बाहुबली मंदिरामध्ये सर्वांच्या जेवणाची होती. त्यानंतर पदयात्रा सारवाडी, कारंजा कडे रवाना झाली़(वार्ताहर)