शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

५० बालके शाळाबाह्य

By admin | Updated: February 5, 2016 01:36 IST

एकही बालक प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.

सहा महिने संपले : मोहिमेनंतरही सर्वेक्षण सुरूच रूपेश खैरी वर्धाएकही बालक प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. याकरिता शासनाच्या वतीने विविध योजना अंमलात आणल्या जात आहे. असे असताना वर्धा जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात एकूण ५० बालके शाळाबाह्य असल्याचे उघड झाले आहे. या बालकांना शाळेत प्रवेश देण्यात आल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, याकरिता राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने मोफत शिक्षण कायदा अंमलात आणला. त्याचा लाभ सर्वांना देण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातून बालकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. अशातही जिल्ह्यातच नाही तर राज्यात मोठ्या प्रमाणात बालके शिक्षणापासून दूर असल्याचे निदर्शनास आले. यामुळे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, या शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून आले. राज्यात सर्वत्र १५ जुलै ते जानेवारीपर्यंत सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार वर्धेतही ३१ जानेवारीपर्यंत आठही पंचायत समितीत सर्वेक्षण करण्यात आला. हा सर्वेक्षण करण्याकरिता काही स्वयंसेवी संस्थांना सहभागी करण्यात आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आले. यात जिल्ह्यात थोडीथोडकी नाही तर ५० बालके शाळाबाह्य असल्याचे दिसून आले आहे. हा आकडा गत वर्षीच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्धेतील वडार वस्तीत सकाळी केले सर्वेक्षण शासनाच्या सूचनेवरून जानेवारी महिन्यापर्यंत सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेत त्यांच्या परिसरातील शाळेत त्यांना दाखल करण्याच्या शासनाच्या सूचना होत्या. शासनाची कालमर्यादा संपली तरी वर्धेत सर्व्हे सुरू आहे. गुरुवारी सकाळी वर्धा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिरी एस. कोडापे यांच्या मार्गदर्शनात वर्धेत आर्वी नाका परिसरात सर्व्हे करण्यात आला. येथे एका शाळाबाह्य मुलाची नोंद करण्यात आली. तर इतवारा परिसर व दयाल नगर भागात केलेल्या सर्व्हेत एकूण चार शाळाबाह्य मुले आढळूून आली. शिक्षण विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेले हे सर्वेक्षण असेच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५० शाळाबाह्य बालकांचा समावेश करण्यात आला होता. यात गुरुवारी सकाळी वर्धा गटशिक्षणाधिकाऱ्यांतर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे. असे असले तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरूच राहणार आहे. आढळलेल्या बालकांना शाळेत दाखल करण्यात येत आहे. - धनराज तेलंग, शिक्षणाधिकारी, जि.प.वर्धा