शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सात महिन्यांत ३६३ नागरिकांना ‘स्रेकबाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे करताना दक्षता घेणे गरजेचे

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात शेतीची कामे करताना सर्पदंशाच्या घटना घडतात. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३६३ नागरिकांंना सर्पदंश झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना शेतीची कामे करताना घडल्या असल्याने शेतमजुरांसह शेतकऱ्यांनी दक्ष राहूनच शेतीची विविध कामे करणे गरजेचे आहे.सर्पदंश प्रतिबंधक लसींची उपलब्धता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे दहा हजार लस उपलब्ध आहे. मात्र, लसींचा वापर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. शेतीची कामे करताना सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बिनविषारी साप आहेत. तर विषारी सापांची संख्याही बऱ्यापैकी आहे. साप चावल्यानंतर उपचार म्हणून प्रतिबंधक लस दिली जाते. वाढत्या घटना लक्षात घेता सर्वच केंद्रांवर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णांना लसीसाठी खासगी रुग्णालयात पैसे मोजावे लागतात; पण शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस नि:शुल्क दिली जात असल्याचे सांगण्यात आले.लस संपल्यास तात्काळ उपलब्धसर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राकडून जेवढी मागणी असेल तेवढ्या लसींचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. सर्पदंश झालेला एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला सर्व लस देण्यात आल्यावर संबंधितांकडे लसीची मागणी करण्यात येते. त्यानंतर त्वरित लस पुरविण्यात येत.लस असते; पण डॉक्टर नसतात!प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, डॉक्टरच वेळेवर हजर राहत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे बहुधा खासगी डॉक्टरांचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो. समस्या लक्षात घेता आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने योग्य कारवाईची गरज आहे.सध्या शेतीची कामे सुरू असल्याने सर्पदंशाच्या घटना घडत आहेत. सर्पदंशाची लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. सर्पदंश झाल्यावर रुग्णाला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात न्यावे. शिवाय औषधोपचार घ्यावा.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :snakeसाप