शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वर्धा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले ३० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:42 IST

वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी कोरोनाच्या ३० रुग्णाची नोंद गुरुवारी घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आकडा ३४७ वर पोहचला आहे. गुरुवारी आर्वी येथे ४ तर रोहणा येथे १, जाम, हिंगणघाट येथे १ व गिमा टेक्सटाईल्स छोटी वणी येथे १ याशिवाय सगुणा कंपनीत १४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. समुद्रपूर तालुक्यातही ४ रुग्णांची नोंद घेण्यात आली. यात हळदगाव येथील एका इसमाचा समावेश आहे. पुलगावच्या जाकिर हुसेन कॉलनीत १ व देवळी येथे २ तर सारवाडी येथे एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात सध्या अ?ॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८२ झाली असून आतापर्यंत २५६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस