शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘धाम’ प्रकल्पातून काढला २,८३५ घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:54 IST

वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । १७ दिवसांची कार्यवाही, गाळमुक्त धामचे काम कासवगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले. या प्रकल्पातून कमीत कमी २ लाख घनमिटर गाळ निघेल असा अंदाज असून मागील १७ दिवसात केवळ २ हजार ८३५ घनमिटरच गाळ काढण्यात आला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस येण्याची शक्यता असल्याने गाळमुक्त धामच्या कामाला गती देण्याची गरज आहे.दुष्काळावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प फायद्याचाच ठरणारा आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय मागील काही वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळत आहे. त्या विषयाला लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वाचाच फोडली. शिवाय धाम गाळमुक्त झाल्यास त्याचे काम फायदे होतील हे लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही दखल घेत महाराष्ट्र दिनी गाळमुक्त धामच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत केवळ २ हजार ८३५ घनमिटर गाळ सदर प्रकल्पातून काढण्यात आला आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र याच भागातील मासोद परिसरापर्यंत आहे. शिवाय तो भाग सध्या कोरडा झाल्याने याच भागातून सध्या जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात आहे. येत्या काही दिवसात मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, त्याच्या पूर्वी २ लाख घनमिटरपेक्षा जास्त गाळ या प्रकल्पातून निघणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Damधरण