शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

‘धाम’ प्रकल्पातून काढला २,८३५ घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:54 IST

वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । १७ दिवसांची कार्यवाही, गाळमुक्त धामचे काम कासवगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले. या प्रकल्पातून कमीत कमी २ लाख घनमिटर गाळ निघेल असा अंदाज असून मागील १७ दिवसात केवळ २ हजार ८३५ घनमिटरच गाळ काढण्यात आला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस येण्याची शक्यता असल्याने गाळमुक्त धामच्या कामाला गती देण्याची गरज आहे.दुष्काळावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प फायद्याचाच ठरणारा आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय मागील काही वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळत आहे. त्या विषयाला लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वाचाच फोडली. शिवाय धाम गाळमुक्त झाल्यास त्याचे काम फायदे होतील हे लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही दखल घेत महाराष्ट्र दिनी गाळमुक्त धामच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत केवळ २ हजार ८३५ घनमिटर गाळ सदर प्रकल्पातून काढण्यात आला आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र याच भागातील मासोद परिसरापर्यंत आहे. शिवाय तो भाग सध्या कोरडा झाल्याने याच भागातून सध्या जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात आहे. येत्या काही दिवसात मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, त्याच्या पूर्वी २ लाख घनमिटरपेक्षा जास्त गाळ या प्रकल्पातून निघणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Damधरण