शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘धाम’ प्रकल्पातून काढला २,८३५ घनमीटर गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:54 IST

वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले.

ठळक मुद्देसंडे अँकर । १७ दिवसांची कार्यवाही, गाळमुक्त धामचे काम कासवगतीने

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही सुरू केले. या प्रकल्पातून कमीत कमी २ लाख घनमिटर गाळ निघेल असा अंदाज असून मागील १७ दिवसात केवळ २ हजार ८३५ घनमिटरच गाळ काढण्यात आला आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस येण्याची शक्यता असल्याने गाळमुक्त धामच्या कामाला गती देण्याची गरज आहे.दुष्काळावर मात करण्यासाठी धाम प्रकल्प फायद्याचाच ठरणारा आहे. इतकेच नव्हे तर या प्रकल्पाच्या उंची वाढीचा विषय मागील काही वर्षांपासून शासन दरबारी रेंगाळत आहे. त्या विषयाला लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून वाचाच फोडली. शिवाय धाम गाळमुक्त झाल्यास त्याचे काम फायदे होतील हे लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनीही दखल घेत महाराष्ट्र दिनी गाळमुक्त धामच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत केवळ २ हजार ८३५ घनमिटर गाळ सदर प्रकल्पातून काढण्यात आला आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र याच भागातील मासोद परिसरापर्यंत आहे. शिवाय तो भाग सध्या कोरडा झाल्याने याच भागातून सध्या जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात आहे. येत्या काही दिवसात मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, त्याच्या पूर्वी २ लाख घनमिटरपेक्षा जास्त गाळ या प्रकल्पातून निघणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Damधरण