शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रत्येक वेळी हिदुंच्या सहनशीलतेची परीक्षा का? ‘आदिपुरुष’बाबत अलाहाबाद कोर्टाची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 06:31 IST

Court: वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले. ‘प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षा का घेतली जाते? सुदैवाने त्यांनी कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही,’ अशी टिप्पणीही न्यायालयाने यावेळी केली.

अलाहाबाद : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांवर ताशेरे ओढले. ‘प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहनशीलतेची परीक्षा का घेतली जाते? सुदैवाने त्यांनी कायदा-सुवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही,’ अशी टिप्पणीही न्यायालयाने यावेळी केली.न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान आणि श्रीप्रकाश सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, रामायण हा धार्मिक अस्थेचा विषय आहे. खरेतर चित्रपटात धर्मग्रथांबाबत विडंबन टाळायला हवे. धार्मिक भावना दुखावल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अशा चित्रपटातून त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू नका, असेही खंडपीठाने म्हटले.

लोकांना मूर्ख समजता का? - चित्रपटात विविध धार्मिक पात्रांना अशा पद्धतीने मांडण्यात आले, जसे की त्यांचे काही महत्त्वच नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला ही कलाकृती रामायणावर आधारित नसल्याचे डिस्क्लेमर दाखवण्यात आले. -तुम्ही चित्रपटात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण, लंका दाखवता आणि  ते रामायण नसल्याचे कसे म्हणता? लोकांना मूर्ख समजता का, असा सवालही खंडपीठाने निर्मात्यांना विचारला.

टॅग्स :AdipurushआदिपुरूषUttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय