शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

११५ गावांमधील ते ५०० वर्षांनंतर घालतील पगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 08:13 IST

गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे.

अयोध्या : अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्या परिसरातील ११५ गावांमधील ठाकूर (क्षत्रिय) समाजातील लोक पगडी घालतील. गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे. 

शरयू नदीच्या तीरावरील ही गावे आहेत. हे लोक स्वत:ला प्रभू रामांचे वंशज मानतात. ५०० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजांनी अशी शपथ घेतली होती की, ते अयोध्येत जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बनणार नाही तोवर पगडी आणि चामड्याच्या वहाणा घालणार नाहीत. 

असे म्हणतात की, बाबराचा सरसेनापती मीर बांकी याने राम मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर ठाकूर गजराज सिंह यांनी ९० हजार क्षत्रियांना जमा केले आणि कुलदेवता सूर्य मंदिरात शपथ घेतली की, जोवर प्रभू रामांचे मंदिर उभे राहणार नाही आणि सन्मानाने ते प्राणप्रतिष्ठित होणार नाहीत तोवर ते चामड्याच्या वहाणा आणि पगडी घालणार नाहीत. त्यांनी युद्धही केले, पण हजारो क्षत्रिय मारले गेले. पुढे मीर बांकीने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मशीद बांधली.

छटा जग पनाही नहींं, और नही बंधी पाग आता या ११५ गावांमधील क्षत्रिय बांधव २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत असताना समारंभपूर्वक पगडी घालतील आणि वहाणाही. त्यावेळी क्षत्रियांनी जी शपथ घेतली ती अशी होती - जन्मभूमी उद्धार होए, जा दिन बैरी भागछटा जग पनाही नहींं, और नही बंधी पाग.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या