शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

११५ गावांमधील ते ५०० वर्षांनंतर घालतील पगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 08:13 IST

गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे.

अयोध्या : अयोध्येतील भव्यदिव्य मंदिरात प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्या परिसरातील ११५ गावांमधील ठाकूर (क्षत्रिय) समाजातील लोक पगडी घालतील. गेली ५०० वर्षे ते पगडी घालत नव्हते, त्याचे कारणही प्रभू रामांशीच जुळलेले आहे. 

शरयू नदीच्या तीरावरील ही गावे आहेत. हे लोक स्वत:ला प्रभू रामांचे वंशज मानतात. ५०० वर्षांपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजांनी अशी शपथ घेतली होती की, ते अयोध्येत जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बनणार नाही तोवर पगडी आणि चामड्याच्या वहाणा घालणार नाहीत. 

असे म्हणतात की, बाबराचा सरसेनापती मीर बांकी याने राम मंदिर उद्ध्वस्त केले. त्यानंतर ठाकूर गजराज सिंह यांनी ९० हजार क्षत्रियांना जमा केले आणि कुलदेवता सूर्य मंदिरात शपथ घेतली की, जोवर प्रभू रामांचे मंदिर उभे राहणार नाही आणि सन्मानाने ते प्राणप्रतिष्ठित होणार नाहीत तोवर ते चामड्याच्या वहाणा आणि पगडी घालणार नाहीत. त्यांनी युद्धही केले, पण हजारो क्षत्रिय मारले गेले. पुढे मीर बांकीने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मशीद बांधली.

छटा जग पनाही नहींं, और नही बंधी पाग आता या ११५ गावांमधील क्षत्रिय बांधव २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत असताना समारंभपूर्वक पगडी घालतील आणि वहाणाही. त्यावेळी क्षत्रियांनी जी शपथ घेतली ती अशी होती - जन्मभूमी उद्धार होए, जा दिन बैरी भागछटा जग पनाही नहींं, और नही बंधी पाग.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या