शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:46 IST

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी गाडी एका भितींला धडकली. या अपघातात नवरदेवासह आठ जणांचा मृत्यू झाला. जुनावरी येथील मेरठ-बदायूं रस्त्यावर हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. 

संभलच्या जुनावरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरगोविंदपूर गावातील रहिवासी सुखराम यांनी बदायूं जिल्ह्यातील सिरसौल गावातील तरुणीशी आपल्या मुलाचे लग्न ठरवले. शुक्रवारी संध्याकाळी नवरदेवाकडील मंडळी सिरसौल गावाला जात होते, ज्यात नवरदेवासह एकूण १० जण होती. परंतु, वाटेतच गाडी जुनावई येथील जनता इंटर कॉलेजच्या भिंतीवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी कसेबसे जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी नवदेवासह आठ जणांना मृत घोषित केले. तर, दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

सूरज पाल (वय, २०) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. तर, त्याचे वडील देवा, बहीण कोमल (वय, १५), चुलती आशा (वय, २६), चुलत बहीण ऐश्वर्या (वय, ३) चुलत भाऊ सचिन (वय, २२), सचिनची पत्नी मधू (वय, २०) चुलत भाऊ गणेश (वय, २) आणि गाडीचालक रवी (वय, २८) अशी मृतांची ओळख आहे.

अपघाताची माहिती मिळताच लग्नाच्या घरात गोंधळ उडाला. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकही अपघातस्थळी पोहोचले. संभलचे एसपी कृष्ण कुमार बिश्नोई यांनी सांगितले की, चालक वेगान गाडी चालवत होता. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश